गुरुवार, ४ जुलै, २०१९

खास आठवणीची साठवण...


आयुष्यात आलेल्या प्रत्येकाला लक्षात ठेवायच नसत
तरीही काही माणसाणा विसरायच देखिल नसत...
आठवणीत त्यांच्या चिंब भिजायच असत
ओठावर नाजुक हसू ठेवुन मनाने त्यात हरवायच असत..
        प्रत्येकाला लक्षात ठेवायच नसत
        तरीही काही माणसाणा विसरायच नसत...
        आठवणीच्या झोपाल्यावर मनसोक्त झुलायच असत..
         तुटेल दोर झोपाल्याचा ही भीती बाळगायची नसते..
         आठवणीच्या बंधाना घट्ट धरून ठेवायच असते...
खरच काही खास मानसांच्या आठ्वणीला कधी विसरायचे नसते....मात्र त्यांची साठवण करायची असते..